२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे फलंदाज आणि गोलंदाज……

सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज:

1. कुसल मेंडिस (श्रीलंका): ४८ सामन्यांत ३७.२० च्या सरासरीने १८६० धावा, ज्यात २ शतकं आणि ११ अर्धशतकं समाविष्ट आहेत.

2. यशस्वी जयस्वाल (भारत): २३ सामन्यांत ५२.०८ च्या सरासरीने १७७१ धावा, ज्यात ३ शतकं आणि ११ अर्धशतकं समाविष्ट आहेत.

3. पथूम निसंका (श्रीलंका): ४४.६३ च्या सरासरीने १६९६ धावा, ज्यात २ शतकं आणि ९ अर्धशतकं समाविष्ट आहेत.

4. हॅरी ब्रूक (इंग्लंड): २७ सामन्यांत ५८.३३ च्या सरासरीने १५७५ धावा, ज्यात ५ शतकं आणि ६ अर्धशतकं समाविष्ट आहेत.

5. रोहित शर्मा (भारत): ११ सामन्यांत ४२ च्या सरासरीने ३७८ धावा, ज्यात १ शतक आणि ३ अर्धशतकं समाविष्ट आहेत.

सर्वाधिक विकेट घेणारे टॉप ५ गोलंदाज:

1. जसप्रीत बुमराह (भारत): १३ कसोटी सामन्यांत १४.९२ च्या सरासरीने ७१ विकेट्स, ज्यात ५ वेळा ५ विकेट्सचा पराक्रम.

2. गस अ‍ॅटकिन्सन (इंग्लंड): ११ कसोटी सामन्यांत २२.१५ च्या सरासरीने ५२ विकेट्स, ज्यात ३ वेळा ५ विकेट्स आणि १ वेळा १० विकेट्सचा पराक्रम.

3. शोएब बशीर (इंग्लंड): १५ सामन्यांत ४०.१६ च्या सरासरीने ४९ विकेट्स, ज्यात ३ वेळा ५ विकेट्सचा पराक्रम.

4. मॅट हेन्री (न्यूझीलंड): ९ सामन्यांत १८.५८ च्या सरासरीने ४८ विकेट्स, ज्यात ३ वेळा ५ विकेट्सचा पराक्रम.

5. प्रभात जयसूर्या (श्रीलंका): ९ सामन्यांत ३२.२० च्या सरासरीने ४८ विकेट्स, ज्यात सर्वोत्तम कामगिरी ६/४२.

  • Related Posts

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

    भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी  २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयाने संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघातील खेळाडूंनीही हा आनंद…

    भारतीयांच्या डोक्यावर अभिमानाचा तुरा

    दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू