धारावी पुनर्विकास : अदानीला एक इंचही जागा देणार नाही – मंत्री आशीष शेलार

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकही जागा अदानी समूहाला दिलेली नाही, असे स्पष्ट करत गृहनिर्माण मंत्री आशीष शेलार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकल्प अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईत घरे देणारा एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

धारावीतील एकूण ४३० एकरांपैकी ३७ टक्के जागा खेळ आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरण (डीआरपी) ही राज्य सरकारची कंपनी असून, धारावीच्या जमिनीचा मालक सरकारच आहे. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली गेली असल्याचा दावा चुकीचा असून, त्यासंबंधी कोणताही अधिकृत सातबारा दाखवावा, असे आव्हान शेलार यांनी विरोधकांना दिले.

डीआरपी’ ही कंपनी पुनर्विकासाचे कंत्राटदार म्हणून काम करणार आहे. निविदेनुसार मिळणाऱ्या लाभांपैकी २० टक्के हिस्सा राज्य सरकारला मिळणार आहे. धारावीतील ५० टक्के जागा ही महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मालकीची आहे. पात्र झोपडीधारकांना धारावीतच घरे दिली जाणार असून, अपात्र झोपडीधारकांना मुंबईत घरे मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी धारावी पुनर्विकासाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करू नये, असेही त्यांनी सांगितले.

 

Related Posts

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…

Leave a Reply

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार