ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने ७ मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत सरकारने काल मध्यरात्री यशस्वीपणे पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज सकाळी एक विशेष पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्कराच्या कर्नल…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गडद झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींना वेग आला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता व्यक्त…

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ७ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये ही मॉक ड्रील राबवली जाणार आहे.…

2025 महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल जाहीर: कोकण विभाग पुन्हा अव्वलस्थानी, संपूर्ण राज्याचा उत्तीर्ण टक्का 91.80%

मुंबई, 5 मे 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा (HSC) निकाल जाहीर केला. निकालाची घोषणा बोर्डाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. यंदाचा निकाल संपूर्ण राज्यासाठी…

आधार कार्डशी संबंधित मोठा अपडेट: जुना मोबाइल नंबर असल्यास OTP मिळणार नाही! UIDAI कडून नवा नियम लागू

नवी दिल्ली | ३ मे २०२५ UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधार वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर आधार कार्डाशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून बंद असेल,…

जर तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी UPI अ‍ॅप्स – Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल, तर हे नक्की वाचा…

१ एप्रिल २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे…

केंद्र सरकारकडून आयातीवर बंदी, भारतामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का !

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तानमार्गे येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर तत्काळ बंदी घातली असून, या निर्णयामुळे पाकिस्तानच्या डबघाईस…

पुण्यात PMPML बसचा ब्रेक फेल झाल्याने ५ ते ६ दुचाकी, रिक्षा आणि वाहनांना जोरदार धडक, ४ जण जखमी…!

पुणे: शहराच्या चांदणी चौक परिसरात शुक्रवारी सकाळी पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी, रिक्षा आणि…

भारत-पाकिस्तान तणावात युद्धाचा धोका: केवळ पाकिस्तानचं नाही, तर अरब देशांचंही मोठं नुकसान !

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नियंत्रण रेषेवरील कुरापती, राजनैतिक आरोप-प्रत्यारोप आणि आंतरराष्ट्रीय दबाव या पार्श्वभूमीवर या संघर्षाचं रुपांतर केव्हाही एका पूर्णयुद्धात होऊ शकतं. या युद्धाचा फटका सर्वात…

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू