महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!
भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ७ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये ही मॉक ड्रील राबवली जाणार आहे.…
2025 महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल जाहीर: कोकण विभाग पुन्हा अव्वलस्थानी, संपूर्ण राज्याचा उत्तीर्ण टक्का 91.80%
मुंबई, 5 मे 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा (HSC) निकाल जाहीर केला. निकालाची घोषणा बोर्डाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. यंदाचा निकाल संपूर्ण राज्यासाठी…
आधार कार्डशी संबंधित मोठा अपडेट: जुना मोबाइल नंबर असल्यास OTP मिळणार नाही! UIDAI कडून नवा नियम लागू
नवी दिल्ली | ३ मे २०२५ UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधार वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर आधार कार्डाशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून बंद असेल,…
जर तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी UPI अॅप्स – Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल, तर हे नक्की वाचा…
१ एप्रिल २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे…
केंद्र सरकारकडून आयातीवर बंदी, भारतामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का !
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तानमार्गे येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर तत्काळ बंदी घातली असून, या निर्णयामुळे पाकिस्तानच्या डबघाईस…
पुण्यात PMPML बसचा ब्रेक फेल झाल्याने ५ ते ६ दुचाकी, रिक्षा आणि वाहनांना जोरदार धडक, ४ जण जखमी…!
पुणे: शहराच्या चांदणी चौक परिसरात शुक्रवारी सकाळी पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी, रिक्षा आणि…
भारत-पाकिस्तान तणावात युद्धाचा धोका: केवळ पाकिस्तानचं नाही, तर अरब देशांचंही मोठं नुकसान !
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नियंत्रण रेषेवरील कुरापती, राजनैतिक आरोप-प्रत्यारोप आणि आंतरराष्ट्रीय दबाव या पार्श्वभूमीवर या संघर्षाचं रुपांतर केव्हाही एका पूर्णयुद्धात होऊ शकतं. या युद्धाचा फटका सर्वात…
स्वतःची गाडी फूड वॅनमध्ये रूपांतरित करायचीय? परवाना कुठून आणि कसा मिळतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !
आजच्या धावपळीच्या युगात फास्ट फूड आणि स्ट्रीट फूडचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. पारंपरिक रेस्टॉरंट्सच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी जागेत फूड वॅनचा व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमावता येतो. त्यामुळे…
महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक जाहीर; कोणता मंत्री पुढे, कोण मागे?
महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेणारे “100 दिवसांचे प्रगती पुस्तक” जनतेसमोर सादर केले.…
महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?
महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक
ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”
दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला































































































