स्वतःची गाडी फूड वॅनमध्ये रूपांतरित करायचीय? परवाना कुठून आणि कसा मिळतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

आजच्या धावपळीच्या युगात फास्ट फूड आणि स्ट्रीट फूडचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. पारंपरिक रेस्टॉरंट्सच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी जागेत फूड वॅनचा व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमावता येतो. त्यामुळे…

महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक जाहीर; कोणता मंत्री पुढे, कोण मागे?

महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेणारे “100 दिवसांचे प्रगती पुस्तक” जनतेसमोर सादर केले.…

महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?

महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…

युद्धजन्य तणावाचा पाकिस्तानच्या शेअर बाजारावर मोठा फटका; अवघ्या दोन तासांत ४६ हजार कोटींचे नुकसान !

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे भारत सरकारकडे आल्याने देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने तात्काळ भारतीय सैन्याला सर्वाधिकार दिले असून, त्यामुळे…

युद्धाची चाहूल? मोदींच्या चार बैठकांनी पाकिस्तानची झोप उडवली…!

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…

प्रिती झिंटा राजकारणात प्रवेश करणार? चाहत्यांच्या प्रश्नावर दिलं सडेतोड उत्तर..!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि देशावरील प्रेमासाठी देखील ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे, मात्र तिची लोकप्रियता…

India vs Pakistan तणाव वाढला; पाकिस्तानचं भविष्य IMF च्या हातात – ९मे ची बैठक ठरणार निर्णायक !

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कडेलोटावर पोहोचले आहेत. भारत या हल्ल्याला काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असताना, पाकिस्तान मात्र एका दुहेरी…

रायगडमध्ये महाराष्ट्र दिनी झेंडावंदनावरून वाद; आदिती तटकरे यांना मान दिल्याने शिंदे गट आक्रमक

महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हा मुख्यालयावर होणाऱ्या झेंडावंदनाचा मान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून आला आहे. रायगडचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक…

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू