धक्कादायक! मुंबई BMC निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी अर्ज न भरल्याने मोठी कारवाई | Mumbai Congress Breaking News

Mumbai Congress Breaking News:

Congress candidate Neelam Sai Mhatre 

BMC निवडणूक 2025 मध्ये उमेदवार निलंबित, अर्ज न भरल्याचा ठपका.

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठी आणि धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 18 मधील अधिकृत काँग्रेस उमेदवार  निलम साई म्हात्रे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पत्रानुसार, संबंधित उमेदवारास पक्षाकडून अधिकृत उमेदवारी A B फॉर्म देण्यात आले होते.
तरीसुद्धा उमेदवाराने योग्य वेळेत BMC निवडणूक अर्ज दाखल केला नाही.

या कृतीमुळे
काँग्रेस पक्षाचे मोठे राजकीय नुकसान  मुंबई BMC निवडणुकीत विरोधी पक्षांना अप्रत्यक्ष फायदा पक्षशिस्तीचा भंग

असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या निर्देशानुसार
मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष व संघटन प्रभारी प्रणील नायर यांनी
दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी अधिकृत आदेश काढत
संबंधित उमेदवारास तात्काळ पक्षातून निलंबित केले आहे.

काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की,
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरणे ही गंभीर शिस्तभंगाची बाब असून अशा कृतीला कोणतीही माफी नाही.

या निर्णयामुळे
. मुंबई काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे
.  कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे
.  BMC निवडणूक 2025 अधिकच रंगतदार झाली आहे

आता प्रश्न असा आहे की —
❓ ही निष्काळजीपणा होता
❓ की जाणीवपूर्वक इतर पक्षाला फायदा करून देण्याचा प्रयत्न?

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लातूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : प्रभाग 4,5,6 व 13,14,15 मधील वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

लातूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : प्रभाग 4,5,6 व 13,14,15 मधील वैध उमेदवारांची अंतिम यादी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लातूर शहरातून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे.…

गावाचा विकास करायचा असेल तर — जागृत व्हा!या प्रकारच्या उमेदवारांपासून सावध राहा .

“गावाच्या विकासासाठी योग्य नेतृत्व, पारदर्शक कामकाज आणि जबाबदार सदस्य निवडा!” गावाचा विकास हा निवडणुकीनंतर ठरतो — पण तो चुकीच्या उमेदवारांमुळे थांबतो. म्हणून प्रत्येक मतदाराने खालील बाबींची कायदेशीर व सामाजिक जाणीव…

Leave a Reply

You Missed

“कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

“कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!