पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…
प्रिती झिंटा राजकारणात प्रवेश करणार? चाहत्यांच्या प्रश्नावर दिलं सडेतोड उत्तर..!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि देशावरील प्रेमासाठी देखील ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे, मात्र तिची लोकप्रियता…
“‘छावा’ हा वाईट सिनेमा, हा कोणता इतिहास?'”– आस्ताद काळेच्या थेट वक्तव्यानं सोशल मिडीयावर खळबळ !
नावाजलेला अभिनेता आस्ताद काळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी ‘छावा’ सिनेमाविषयी केलेल्या थेट विधानामुळे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर…
चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !
सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात…
शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!
‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला…
