अभिजीत दिपके लवकरच लग्नबंधनात अडकणार? आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या दोन वर्षांपासून त्याचे …

कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील मोठ्या आंदोलनामुळे देशभरात काय पडसाद उमटले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नक्कीच नाही. CJP च्या कार्यकर्त्यांनी अखेर या आंदोलनाला मोठे यश मिळवून दाखवलं. शेवटपर्यंत कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्यावर ठाम राहिली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दिपके अखेर त्याच्या घरी पोहोचला आहे. यावेळी त्याचे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र आता अभिजीत दिपकेबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची.

आईचे लग्नाबद्दल मोठे विधान 
अभिजीत दिपकेच्या आईने नुकताच त्याच्या लग्नाबद्दल मोठे विधान केलं आहे.अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांनी त्याच्या लग्नाबद्दल बोलताना म्हटले की,”अभिजीतसाठी जास्त प्रमाणात लग्नासाठी स्थळे येत आहेत. पण त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत तो पूर्णपणे आर्थिक सक्षम होणार नाही, तोपर्यंत तो लग्न करणार नाही.”

मागील दोन वर्षांपासून त्याला लग्नासाठी स्थळं येत आहेत

एवढच नाही तर अभिजीतच्या आईने म्हटलं आहे की,अभिजीतला मागील दोन वर्षांपासून त्याचे लग्न ठरवण्यासाठी आम्हीही त्याला समजावत आहोत. त्याला लग्नासाठी दोन वर्षांपासूनच स्थळे येत आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून अधिक स्थळ येऊ लागली आहेत. पण या लग्नाच्या प्रस्तावावर अभिजीतने म्हटलं आहे की,”माझे शिक्षण पूर्ण होऊ द्या आणि मला चांगल्याप्रकारे आर्थिक सक्षम होऊ द्या, त्यानंतर मी लग्न करेल.” तो त्याच्या या निर्णयावर ठाम असल्याचं त्याने सांगितलं. अभिजीतच्या आई पुढे म्हणाल्या “त्याला मी कायम हे म्हणत आले की आपल्याकडे व्यवस्थित पैसा पाणी आहे. पण त्याने नेहमीच म्हटले की, मला स्वत: पैसा कमवायचा आहे.”

CJP ची देशभरात एक वेगळीच क्रेझ 

जून 2026 मध्ये अभिजीत दिपके अमेरिकेच्या बॉस्टन येथून दिल्ली येथे पोहोचला. नीट परीक्षेच्या विरोधात त्याने मोर्चा उभा केला.त्यानंतर हीच चळवळ पुढे कायम ठेवून जंतर मंतरवर आंदोलन सुरु केलं.या आंदोलनाने देशभर धुमाकूळ घातला. देशभरातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत गेली. सरकारला अखेर या आंदोलकांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.त्यामुळे आता CJP ची देशभरात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार