जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

1. एसटी दरवाढ प्रकरण:
महायुती सरकारच्या एसटी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ सरकारची नाही, तर अधिकाऱ्याच्या चुकीचा परिणाम असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.


2. 26/11 आरोपी तहव्वुर राणा भारतात येणार:
26/11 च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डेव्हिड हेडलीसोबत त्याने मुंबईवरील हल्ल्याची योजना आखली होती.


3. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका:
राज्यभर बर्ड फ्लूचा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून इन्फ्लूएंझा विषाणूमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.


4. अण्णा हजारे यांचा मतदारांना संदेश:
अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन केले आहे. भ्रष्ट विचारांचे लोक सत्तेत येऊ नयेत यासाठी सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला.


5. ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात:
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट वादात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे लेझीम नृत्यातील चित्रण अयोग्य असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.



अशा थोडक्यात घडामोडींसाठी वाचा ‘जागृत महाराष्ट्र न्यूज!’

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली…” — आजचा कटू आरसा

    अमोल भालेराव, मुख्य संपादक – जागृत महाराष्ट्र  “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली,  ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,  मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…!  कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन…

    ‘युद्धाच्या पलिकडचा विचार”

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना