साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

आषाढी वारीचे औचित्य साधून ‘साहित्यसंपदा’तर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध भागांतून आणि सामाजिक स्तरामधून या स्पर्धेला साहित्यिकांचा व लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल घोषित करताना साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार मानले.

या स्पर्धेत लेखकांनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे:

कै.शशिकांत पुराणिक स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत…

प्रथम क्रमांक: अरुण द.म्हात्रे

द्वितीय क्रमांक: अनिता गुजर

तृतीय क्रमांक: हेमा जाधव

उत्तेजनार्थ: राजेश्वरी अंबिके आणि माधुरी इनामदार

कै.अनंत महादेव शेडे स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराची घोषणा कार्यवाहक वैशाली कदम व कार्याध्यक्ष मयूर पालकर यांनी केली आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले पुरस्काराचे मानकरी आहेत,

प्रथम क्रमांक: कविता झुंजारराव

द्वितीय क्रमांक: सुचित्रा कुंचमवार

तृतीय क्रमांक: चंदा वाडकर

उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आला.या पुरस्काराची मानकरी ठरल्या आहेत दीपा वणकुद्रे आणि करुणा शिंदे

तसेच स्पर्धेस लाभलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांतर्फे काही विशेष पारितोषिकांची घोषणा करण्यात आली त्या अंतर्गत कै.मनोहर नेवगी स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
प्रथम क्रमांक: वर्षा वराडे फटकाळे

द्वितीय क्रमांक: माधुरी बर्वे

तृतीय क्रमांक: देवयानी म्हंकाळे

उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आला.या पुरस्काराची मानकरी ठरली आहे अर्चना माने आणि संध्या यावडकर.

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आयोजकांतर्फे रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र

दरम्यान या स्पर्धेत अर्चना गोरे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.तर अपेक्षा बिडकर आणि स्मिता पेशवे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. परीक्षकांनी सहभागी स्पर्धकांच्या उत्कृष्ट लेखन शैलीचे मनापासून कौतुक केले. “अशा प्रकारच्या साहित्य स्पर्धांमुळे समाजात सकारात्मकता आणि सृजनशील समाज निर्मितीस मोठा हातभार लागतो,” असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. तसेच स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आयोजकांतर्फे रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

    अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाणार एकनाथ शिंदेंकडे की, उद्धव ठाकरे यांच्याकडे.याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली.…

    राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आगामी ९ ऑगस्टच्या रायगड जिल्हा दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. वरिष्ठ नेते दौऱ्याच्या तयारीला लागले असतानाच, दुसरीकडे दक्षिण…

    Leave a Reply

    You Missed

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

    राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

    राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी