बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका

बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान चढलं आहे! राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत — पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

या निवडणुकीकडे केवळ बिहारच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे नागरिकांमध्येही या प्रक्रियेबद्दल नाराजी दिसून येते. अनेकांना वाटतं की निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि नागरिककेंद्री व्हायला हवी.

राज्यातील मतदार आता सरकारच्या कारभाराकडे बारकाईने पाहत आहेत. कारण निवडणुकीनंतर अनेक वेळा सरकारचे धोरणे बदललेली दिसतात, तसेच दिलेली आश्वासने पूर्ण होत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.

आता पाहायचं हेच की या निवडणुकीत जनता नेमका कोणता निकाल लावते आणि बिहारमध्ये पुढचा राजकीय अध्याय कोणत्या दिशेने जातो.

🗳️ जनता सज्ज आहे — बदलासाठी की पुन्हा त्याच सत्तेसाठी?
१४ नोव्हेंबरला मिळेल याचं उत्तर..  .https://amzn.to/4h19ZRQ

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

वई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी ख्वाहिश २०२५ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्वरूप असलेल्या या…

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

अखेर राज्यातील नागरिकांची गेल्या चार वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल…

Leave a Reply

You Missed

लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M)

लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात   मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M)

लातूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : प्रभाग 4,5,6 व 13,14,15 मधील वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

लातूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : प्रभाग 4,5,6 व 13,14,15 मधील वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

धक्कादायक! मुंबई BMC निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी अर्ज न भरल्याने मोठी कारवाई | Mumbai Congress Breaking News

धक्कादायक! मुंबई BMC निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी अर्ज न भरल्याने मोठी कारवाई | Mumbai Congress Breaking News

Mahad Rada Case: 25 दिवसांनंतर 3 फरार आरोपी अटकेत | Mahad News

Mahad Rada Case: 25 दिवसांनंतर 3 फरार आरोपी अटकेत | Mahad News

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

  • By Admin
  • December 18, 2025
ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

  • By Admin
  • December 15, 2025
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!