गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या आणि विशेषतः तळ कोकणाकडे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष याविरोधात आता कोकणी प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जातात. मात्र,दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांना रेल्वे तिकिटांच्या अतोनात तुटवड्याला आणि प्रवासातील हालांना सामोरे जावे लागत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या आणि तळ कोकणाकडे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष याविरोधात आता कोकणी प्रवासी संघटना प्रचंड आक्रमक झाली आहे.

तब्बल २७२ ‘गणपती स्पेशल’ गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांना तिकिटे मिळालेली नाहीत

नियमित गाड्यांसह तब्बल २७२ ‘गणपती स्पेशल’ गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांना तिकिटे मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे, अनेक गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच मर्यादित असल्याने सिंधुदुर्ग आणि तळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्या महाराष्ट्राने या प्रकल्पात २२% गुंतवणूक केली, त्या महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या तीनच गाड्या आल्याची तीव्र खंत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावंतवाडी टर्मिनस, वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर, दादर-चिपळूण मेमू सेवा आणि कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण यांसारख्या प्रमुख मागण्या अद्याप धूळ खात पडून आहेत.

कोकण रेल्वे मुख्यालयावर ‘लाक्षणिक उपोषण’

या सर्व अनास्थेविरोधात आणि चाकरमान्यांच्या हक्कासाठी शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता, बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर ‘लाक्षणिक उपोषण’ छेडण्यात येणार आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे आणि सचिव यशवंत जड्यार यांनी सर्व मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कोकणवासीयांना या उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    सध्या सगळीकडे चर्चा आहे ते फक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याची. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर,अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध…

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा सध्या कोलमडली आहे. नाशिक प्रशासनाने तब्बल 200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत . शहरातील 200 बस फेऱ्या…

    Leave a Reply

    You Missed

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना  दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा

    “RTI देणार नाही,काय करायचं ते कर!” इथेही घोटाळा? बाचेगावच्या ग्रामसेवकाची मुजोरी अन् तरुणाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल,

    “RTI देणार नाही,काय करायचं ते कर!” इथेही घोटाळा? बाचेगावच्या ग्रामसेवकाची मुजोरी अन् तरुणाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल,

    प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील आऊटलेट्स थेट बंद

    प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील आऊटलेट्स थेट बंद

    आदित्य ठाकरेंकडून कर्जतच्या ‘चिमुकल्या रिपोर्टर्स’चं कौतुक; थेट फोनवरून संवाद अन् मुलींना दिली सायकलींची भेट

    आदित्य ठाकरेंकडून कर्जतच्या ‘चिमुकल्या रिपोर्टर्स’चं कौतुक; थेट फोनवरून संवाद अन् मुलींना दिली सायकलींची भेट