राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मातृशोक…

रविवार दिनांक 16. 11. 2025 रोजी रात्री 11 वाजता कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुसगाव पुणे येथे राहत्या घरी दुःखद निधन झाल आहे. कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण या महिला पूर्वीपासूनच बांधकाम व्यवसायिक होत्या. समाजामध्ये सामाजिक काम तसेच आध्यात्मिक कामाची शांताबाई यांना मोठी ओढ होती. चेहरा सतत हसरा, मनमिळावू शांत स्वभाव असणाऱ्या शांताबाई चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण परिवाराच्या देवघरातील देव्हारा रिता झाला आहे. कै.शांताबाई चव्हाण यांच्या पाश्चात त्यांना तीन मुले व सात नातवंड असा मोठा परिवार असून थोरला मुलगा राजेंद्र चव्हाण हे राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये सुप्रिडंट ऑफिसर आहेत, मधला मुलगा महेंद्र चव्हाण मराठवाडा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर धाकटा मुलगा रवींद्र चव्हाण कोकणामध्ये महाड येथे शिक्षण संस्था चालक आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र बेलदार समाज संघटना अध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तीन मुलं, तीन सुना, सात नातवंड असा मोठा परिवार कै. शांताबाई चव्हाण यांचा आहे. 16 नोव्हेंबर रोजी कै.शांताबाई चव्हाण यांचं निधन झाल असून शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी पुणे, सुसगाव, भैरवनाथ मंदिरासमोर राहत्या घरी उत्तर कार्य आहेत.

 
M.R.P.: ₹1,999.00
  • Related Posts

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali मुंबईच्या कांदिवली वेस्ट येथील चारकोप परिसरातील गरुड पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी धाडसी गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्तींनी एका…

    मुंबईत CNG तुटवडा तीव्र – नागरिकांची दमछाक, ऑटो-टॅक्सी चालकांचे मनमानी दर; कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा?

    मुंबईसह संपूर्ण राज्यात CNG Maharashtra CNG crisis

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना