राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मातृशोक…

रविवार दिनांक 16. 11. 2025 रोजी रात्री 11 वाजता कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुसगाव पुणे येथे राहत्या घरी दुःखद निधन झाल आहे. कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण या महिला पूर्वीपासूनच बांधकाम व्यवसायिक होत्या. समाजामध्ये सामाजिक काम तसेच आध्यात्मिक कामाची शांताबाई यांना मोठी ओढ होती. चेहरा सतत हसरा, मनमिळावू शांत स्वभाव असणाऱ्या शांताबाई चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण परिवाराच्या देवघरातील देव्हारा रिता झाला आहे. कै.शांताबाई चव्हाण यांच्या पाश्चात त्यांना तीन मुले व सात नातवंड असा मोठा परिवार असून थोरला मुलगा राजेंद्र चव्हाण हे राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये सुप्रिडंट ऑफिसर आहेत, मधला मुलगा महेंद्र चव्हाण मराठवाडा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर धाकटा मुलगा रवींद्र चव्हाण कोकणामध्ये महाड येथे शिक्षण संस्था चालक आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र बेलदार समाज संघटना अध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तीन मुलं, तीन सुना, सात नातवंड असा मोठा परिवार कै. शांताबाई चव्हाण यांचा आहे. 16 नोव्हेंबर रोजी कै.शांताबाई चव्हाण यांचं निधन झाल असून शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी पुणे, सुसगाव, भैरवनाथ मंदिरासमोर राहत्या घरी उत्तर कार्य आहेत.

 
M.R.P.: ₹1,999.00
  • Related Posts

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत…

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. हनुमान मंदिराच्या बांधकामादरम्यान दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराचा काही भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द