राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मातृशोक…

रविवार दिनांक 16. 11. 2025 रोजी रात्री 11 वाजता कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुसगाव पुणे येथे राहत्या घरी दुःखद निधन झाल आहे. कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण या महिला पूर्वीपासूनच बांधकाम व्यवसायिक होत्या. समाजामध्ये सामाजिक काम तसेच आध्यात्मिक कामाची शांताबाई यांना मोठी ओढ होती. चेहरा सतत हसरा, मनमिळावू शांत स्वभाव असणाऱ्या शांताबाई चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण परिवाराच्या देवघरातील देव्हारा रिता झाला आहे. कै.शांताबाई चव्हाण यांच्या पाश्चात त्यांना तीन मुले व सात नातवंड असा मोठा परिवार असून थोरला मुलगा राजेंद्र चव्हाण हे राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये सुप्रिडंट ऑफिसर आहेत, मधला मुलगा महेंद्र चव्हाण मराठवाडा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर धाकटा मुलगा रवींद्र चव्हाण कोकणामध्ये महाड येथे शिक्षण संस्था चालक आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र बेलदार समाज संघटना अध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तीन मुलं, तीन सुना, सात नातवंड असा मोठा परिवार कै. शांताबाई चव्हाण यांचा आहे. 16 नोव्हेंबर रोजी कै.शांताबाई चव्हाण यांचं निधन झाल असून शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी पुणे, सुसगाव, भैरवनाथ मंदिरासमोर राहत्या घरी उत्तर कार्य आहेत.

 
M.R.P.: ₹1,999.00
  • Related Posts

    चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

    ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब महादेव कोठुळे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात अचिव्हर अवॉर्ड…

    जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

    jj-mahanagar-blood-bank-maya-blood-centre-fda-action` मुंबई : रक्तसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांच्यावर मोठी कारवाई करत दोन्ही…

    Leave a Reply

    You Missed

    भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

    भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

    व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

    व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

    हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

    Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

    पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

    पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

    आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

    आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

    चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

    चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

    जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

    जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

    RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार