दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

जळकोट, प्रतिनिधी

दिव्यांग, अंधदृष्टीही, वयोवृद्ध ,यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गृहमतदानाची सुविधा राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती ,मागील नगरपालिका व महानगरपालिका व आत्ता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिव्यांगाना, अंधदृष्टीही यांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग, अंध व वयोवृद्ध यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिव्यांग, दृष्टीहीन बांधवांना केंद्रापर्यंत ही जाता येत नाही. मतदान केंद्रावर दिव्यांगाना वेगळी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिव्यांग, दृष्टीहीन,वयोवृद्ध, बांधवांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा योग्य नाही. ग्रहमतदान करून घेतले तर त्यांना शारीरिक, व मानसिक त्रास झाला नसता आता त्यांना या मतदान केंद्रावर जाण्यासाठी शारीरिक व मानसिक ताण घ्यावा लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिव्यांग, दृष्टिहीन, वयोवृद्ध यांना त्यांची शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना गृह मतदान करून घेतले तर चांगली झाले असते, बऱ्याच दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.दिव्यांगाना मतदान केंद्रावर मतदान पेटी पण पोहोचत नाही तर त्यांनी मतदान कसे करावे हा मोठा प्रश्न असून अनेक दिव्यांग बांधवांचे मतदान हे उघड होत आहे त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे याला जबाबदार कोण?

मुख्य संपादक अमोल भालेराव

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

 Police in Nanded seized a massive cache of sharp weapons  नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. बुधवारी…

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

“शिक्षणासाठी वयाची अट नसते… फक्त जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते!” ही ओळ जळकोट तालुक्यातील विराळ गावच्या संघशीला पांडुरंग वाघमारे यांनी अक्षरशः खरी करून दाखवली आहे. सन 2004-05…

Leave a Reply

You Missed

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!