पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार उडाला असून, आसाममध्ये मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे, तर नागालँडसह इतर पर्वतीय भागांत भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २८ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत आसाममध्ये बुडून आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७५ झाली आहे.

मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला

आसाम पूर आणि नागालँड भूस्खलन आसाममधील पुरामुळे मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला असून. एकट्या शिवसागरमध्ये २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सात जिल्हे अजूनही पुराच्या तडाख्यात सापडलेत. दरम्यान, नागालँडच्या मोकोकचुंगमध्ये भूस्खलनामुळे भाड्याचे घर कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला.आसाममधील नद्यांना पूर आला असून,सात जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, नागालँडच्या डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे भूस्खलन होत आहे.

लोकांना मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. सध्या, राज्यातील शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, सोनितपूर आणि कामरूप महानगर हे सात जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.


आसाममधील पूरस्थितीबाधित क्षेत्र:

राज्यातील शिवसागर, चाराइदेव, गोलाघाट, जोरहाट, नगाव, शोणितपूर आणि कामरूप (मेट्रोपॉलिटन) हे सात जिल्हे पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत.

नागरिक आणि गावे: सुमारे ३ लाख ३२ हजारहून अधिक नागरिक आणि ६२२ गावे पुराच्या विळक्यात अडकली आहेत.

शेतीचे नुकसान: जवळपास ४५,३४१ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आणि पिके पाण्याखाली गेली आहेत.

नद्यांची स्थिती: नुमालीगढ येथील धनसिरी नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

३.३२ लाख लोकांना फटका, ६२२ गावं पाण्याखाली

६२२ गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तब्बल ३,३२,६३९ नागरिक या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. अनेक भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. पुराचा मोठा फटका शेतीला बसला आहे. ४५,३४१.९८ हेक्टरवरील पिकं अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. धनसिरी नदी नुमालीगड येथे अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शेकडो किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटला आहे.

आर्थिक मदत: मृतांच्या वारसांना एकूण ९ लाख रुपयांची मदत (अनुदान) जाहीर करण्यात आली आहे.

वाहतूक आणि मदतकार्य: एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासन मदत साहित्य पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. मदत सुरु आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी आंदोलकांबाबात सुप्रीम कोर्टाकडून चांगलाच झटका मिळाला आहे.वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील जंतर-मंतर किंवा कोणत्याही राज्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस सध्या कोणतीही कारवाई…

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    नीट पेपरफुटी प्रकरणातील खटले जलद गतीने चालवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पहिल्याच सुनावणीला पहिल्याच दिवशी फटका बसला आहे.नीट पेपर फुटी प्रकरणी सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टही स्थापन…

    Leave a Reply

    You Missed

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

    बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार