पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार उडाला असून, आसाममध्ये मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे, तर नागालँडसह इतर पर्वतीय भागांत भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २८ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत आसाममध्ये बुडून आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७५ झाली आहे.

मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला

आसाम पूर आणि नागालँड भूस्खलन आसाममधील पुरामुळे मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला असून. एकट्या शिवसागरमध्ये २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सात जिल्हे अजूनही पुराच्या तडाख्यात सापडलेत. दरम्यान, नागालँडच्या मोकोकचुंगमध्ये भूस्खलनामुळे भाड्याचे घर कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला.आसाममधील नद्यांना पूर आला असून,सात जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, नागालँडच्या डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे भूस्खलन होत आहे.

लोकांना मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. सध्या, राज्यातील शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, सोनितपूर आणि कामरूप महानगर हे सात जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.


आसाममधील पूरस्थितीबाधित क्षेत्र:

राज्यातील शिवसागर, चाराइदेव, गोलाघाट, जोरहाट, नगाव, शोणितपूर आणि कामरूप (मेट्रोपॉलिटन) हे सात जिल्हे पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत.

नागरिक आणि गावे: सुमारे ३ लाख ३२ हजारहून अधिक नागरिक आणि ६२२ गावे पुराच्या विळक्यात अडकली आहेत.

शेतीचे नुकसान: जवळपास ४५,३४१ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आणि पिके पाण्याखाली गेली आहेत.

नद्यांची स्थिती: नुमालीगढ येथील धनसिरी नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

३.३२ लाख लोकांना फटका, ६२२ गावं पाण्याखाली

६२२ गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तब्बल ३,३२,६३९ नागरिक या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. अनेक भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. पुराचा मोठा फटका शेतीला बसला आहे. ४५,३४१.९८ हेक्टरवरील पिकं अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. धनसिरी नदी नुमालीगड येथे अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शेकडो किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटला आहे.

आर्थिक मदत: मृतांच्या वारसांना एकूण ९ लाख रुपयांची मदत (अनुदान) जाहीर करण्यात आली आहे.

वाहतूक आणि मदतकार्य: एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासन मदत साहित्य पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. मदत सुरु आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    १५ ऑक्टोबरपासून २००० पेक्षा जास्त रकमेच्या निवडक UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR लागू होणार आहे. मात्र, हे शुल्क केवळ व्यापाऱ्यांनाच म्हणजेच मर्चंट्सनाच भरावे लागणार आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये MDR…

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    भारतपेचे सह-संस्थापक आणि शार्क टँकचे माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर यांनी, ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर आणि व्यापारी पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या धोरणांवरून केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर…

    Leave a Reply

    You Missed

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी