मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

मालाड:मढ चर्च ते मढ जेट्टी हा मुख्य रस्ता सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने स्थानिक रहिवासी, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. S. Kumar Group – Shri…

वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी (कोस्टल रोड) प्रकल्पाला गती देण्याची तयारी – केंद्रीय मंत्री पियूष गोयल

मुंबईतील वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व…

मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

मुंबईतील मालाडच्या चिकूवाडी परिसरात प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाईमुळे शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावून घरं खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाला आज या भ्रष्ट व्यवस्थेनं रस्त्यावर आणलं आहे.  नागरिकांनी…

मढ-मार्वे रस्त्याचे धोकादायक काम प्रवाशांची प्रचंड गैरसोय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

मढ-मार्वे हा एक प्रमुख रस्ता असून, याच मार्गावरून लाखो प्रवासी व हजारो विद्यार्थी रोज प्रवास करतात. मढ, भाट्टी, येरंगळगाव, धारवलीगाव, अक्सागाव परिसरातील विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.…

मढ-मालाड अपघातात 18 ते 20 वर्षीय अहमद खान तरुणाचा मृत्यू, एकजण जखमी

मालाड अपघात: अहमद खानचा मृत्यू, एक जखमी मालाडच्या दाणापाणी ते मार्वे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात अंदाजे 18 ते 20 वर्षीय अहमद जहिद खान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताच्या…

गीता जयंतीनिमित्त उत्तर मुंबईत भव्य कार्यक्रमाचे  आयोजन माजी खासदार  गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून होणार

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गीता जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून ११ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कांदिवली पश्चिम येथील…

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू