दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…
औरंगजेबच्या कबर हटवण्याच्या मागणीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केल्यानंतर सोमवारी रात्री महाल परिसरात दोन गटांमध्ये तणाव वाढला. या संघर्षामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाली.…
नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड
नागपूर: औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.…
इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीमध्ये पहिल्या शिवमंदिराचे उद्घाटन सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य मंदिराचे लोकार्पण…
“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!
मुंबईच्या काही भागातील भाषा वेगळी असू शकते, असा दावा करणार्या जमातीला चपराक देणारा एक भव्य दिव्य शिव जयंती सोहळा आज आंबोली नाक्यातील हेलेन गार्डनमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा…
राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!
शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार? हा प्रश्न आजही चर्चेचा विषय आहे. मात्र, त्यामुळे शिवप्रेमींना आपल्या लाडक्या राजाची जयंती दोन दिवस साजरी करण्याची संधी मिळते, आणि ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात…
फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरसाठी ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यांनी केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचे दाखले देत नियमांचे काटेकोरपणे पालन…
शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!
बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…
“जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार
“जागृत महाराष्ट्र न्यूज” या नावाजलेल्या आणि विश्वासार्ह वृत्तसंस्थेने आपल्या संपादकीय आणि कायदेशीर कार्यसंघात दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. गणेश भालेराव यांची सह-संपादक आणि मा. वकील सुभाष पगारे यांची कायदे…
“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय
महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे आणि मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश जारी करून…