मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

मुंबईतील मालाडच्या चिकूवाडी परिसरात प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाईमुळे शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावून घरं खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाला आज या भ्रष्ट व्यवस्थेनं रस्त्यावर आणलं आहे.  नागरिकांनी…

दूध भेसळ: आरोग्यावर गंभीर संकट

भारतीय आहारामध्ये दूध हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात दुधाचे स्थान अबाधित आहे. शारीरिक विकासासाठी, पोषणमूल्यांकरिता आणि आरोग्य सुधारण्यासाठी दूध आवश्यक मानले जाते. परंतु दुर्दैवाने,…

चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न पत्रकार झाला कामगार: चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न

पत्रकारिता म्हणजे सत्याचा शोध घेऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याची कला, एक जबाबदारी, आणि लोकशाहीचा आधारस्तंभ. मात्र, आजच्या काळात पत्रकारितेचे मूळ उद्दिष्ट हरवत चालले आहे. जेथे पत्रकार समाजाचा प्रहरी आणि जनतेचा आवाज असायला…

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात? पाच वर्षांत ५५ हजारहून अधिक निमलष्करी जवानांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, ७३० जवानांची आत्महत्या

नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), आणि आसाम रायफलचे ५५,५५५ जवान विविध कारणांनी सेवेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली…

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महापरिनिर्वाणाची बातमी आणि त्यांच्या शेवटच्या विचारांचा देशाला मिळालेला वारसा”

6 डिसेंबर 1956. सकाळी मुंबईतील राजगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा दु:खद प्रसंग केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण भारतासाठी एका युगाचा अंत होता.…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: इंदापुरातील बंडोबांना शांत करण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने राजकीय पक्षांमध्ये खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत असून, पक्षाचे अध्यक्ष शरद…

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू