२ डिसेंबर रोजी २ लाखांपेक्षा जास्त मतदारांसाठी ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान — निकाल ३ डिसेंबरला!”
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोठ्या प्रमाणावर मतदानाची वेळ जवळ आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ने जाहीर केले आहे की राज्यातील ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे…
जळकोट;दीपावली निमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन
दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दगडोजीराव पाटील नर्सिंग कॉलेज, जळकोट येथे दीपावली निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराव चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे…
चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रोकड, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त – गोपाळगंज पोलिसांची सायबर फसवणुकीवर मोठी कारवाई
गोपाळगंज (बिहार) :सायबर फसवणुकीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत बिहार पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित अनेक साहित्य जप्त केले आहे.…
खराब रस्त्यामुळे अपघात; मृत्यू झाल्यास ६ लाख भरपाई — ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे आणि खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची दखल न घेणाऱ्या नागरी संस्थांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचे जीव जात असताना आणि अनेकांना गंभीर…
मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; निलंबनाची कारवाई
मुंबई:मालवणी पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ १८ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे…
सूर्याचे अंडी – जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा
आंबा म्हणजे भारताचे आवडते फळ, पण जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये जाते. हा म्हणजे मियाझाकी आंबा, ज्याला जपानमध्ये “तायो नो तमागो” म्हणजेच “सूर्याचे अंडी” म्हणून ओळखले जाते.…
CRA कायदा विषयक कार्यशाळा मढ,मालाड येथे उद्यापासून सुरू
मुंबई / प्रतिनिधी: नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) यांच्या संयुक्त विद्यमाने “कोस्टल राईट अॅक्ट (CRA)” या कायद्यानुसार मच्छिमार समुदायाच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन दिवसीय…
बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका
बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान चढलं आहे! राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत — पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होणार आहे. तर निकाल १४…
“नागरिकाचे प्राण गेल्याशिवाय सरकारला जाग येते का?”
संपादकीय लेख….. रोज सकाळी आपण वर्तमानपत्र उघडतो, एखादा मृत्यू वाचतो — आणि पुढच्या क्षणी चहा पिताना तो विसरतो. पण प्रश्न असा आहे की, हे विसरणं फक्त आपल्याच सवयीचं आहे का?…
“70 लाख एकर नुकसान, तरीही मदतीचा प्रस्ताव नाही: शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र”
महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे शेत नष्ट झाले आहेत, पीकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण इतका वाढला आहे की काही जण आत्महत्येस…



















