“तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई आणि तोफगोळ्यांद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताने या हल्ल्याला केवळ यशस्वीरित्या…

पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा…

सीमेवर तणाव ! भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार, ड्रोन हल्ले – एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 8 आणि 9 मेच्या रात्री पाकिस्तानने पुंछ, नौशेरा, उरी आणि इतर सीमावर्ती भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार आणि ड्रोन…

पाकड्यांचा डाव पुन्हा फसला! नियंत्रण रेषेजवळ ५० हून अधिक ड्रोन हवेतच उडवले, भारतीय लष्कराने पोस्ट केलेला Video व्हायरल..

नवी दिल्ली | 9 मे 2025: भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने 8 आणि 9 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन…

भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त, लाहोरचं हवाई छत्र गायब!

नवी दिल्ली | प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लाहोर शहराजवळील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची एअर डिफेन्स सिस्टीम – HQ-9 पूर्णपणे…

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड मान्य नाही. 7 मेच्या मध्यरात्री भारताच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जबरदस्त हवाई हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’…

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे,…

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगत केलेल्या एअर स्ट्राइकनंतर राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईवर सविस्तर प्रतिक्रिया देत तीव्र मत मांडले…

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत ९ दहशतवादी…

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू
संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही
उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार