मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; निलंबनाची कारवाई
मुंबई:मालवणी पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ १८ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे…
मत्स्य विभागात ‘डिझेल घोटाळा’ आणि ‘बेकायदा मासेमारी’चे रॅकेट? वरिष्ठ अधिकारीही रडारवर!-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या फिशरमन काँग्रेसचा खळबळजनक आरोप
मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसने राज्यातील मत्स्य विभागात बेकायदा पर्ससीन-एलईडी मासेमारी, शासनाच्या अनुदानित डिझेलचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, आणि अधिकाऱ्यांचा गंभीर भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.…
मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?
जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…
सूर्याचे अंडी – जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा
आंबा म्हणजे भारताचे आवडते फळ, पण जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये जाते. हा म्हणजे मियाझाकी आंबा, ज्याला जपानमध्ये “तायो नो तमागो” म्हणजेच “सूर्याचे अंडी” म्हणून ओळखले जाते.…
ॲड. दिपक सोनावणे राज्य शासनास निवेदन:‘लाडकी बहीण’ योजनेत विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी KYC प्रक्रिया सुलभ करा
मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ हजारो गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी KYC प्रक्रियेतील जाचक अटी सुलभ कराव्यात, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिपक सोनावणे यांनी केली आहे. त्यांनी…
CRA कायदा विषयक कार्यशाळा मढ,मालाड येथे उद्यापासून सुरू
मुंबई / प्रतिनिधी: नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) यांच्या संयुक्त विद्यमाने “कोस्टल राईट अॅक्ट (CRA)” या कायद्यानुसार मच्छिमार समुदायाच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन दिवसीय…
बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका
बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान चढलं आहे! राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत — पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होणार आहे. तर निकाल १४…
“नागरिकाचे प्राण गेल्याशिवाय सरकारला जाग येते का?”
संपादकीय लेख….. रोज सकाळी आपण वर्तमानपत्र उघडतो, एखादा मृत्यू वाचतो — आणि पुढच्या क्षणी चहा पिताना तो विसरतो. पण प्रश्न असा आहे की, हे विसरणं फक्त आपल्याच सवयीचं आहे का?…
“70 लाख एकर नुकसान, तरीही मदतीचा प्रस्ताव नाही: शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र”
महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे शेत नष्ट झाले आहेत, पीकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण इतका वाढला आहे की काही जण आत्महत्येस…
राज ठाकरे–उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले : तीन महिन्यांतील दुसरी भेट, रश्मी–शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरेही उपस्थित
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी हालचाल घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिली. विशेष म्हणजे, ही भेट गेल्या…



















