Latest Story
सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामनेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वरबेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमीपावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरीपहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेशजळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमीवर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराणहरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

Main Story

Today Update

रायगडमध्ये महाराष्ट्र दिनी झेंडावंदनावरून वाद; आदिती तटकरे यांना मान दिल्याने शिंदे गट आक्रमक

महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हा मुख्यालयावर होणाऱ्या झेंडावंदनाचा मान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून आला आहे. रायगडचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक…

नाशिकमध्ये अल्पवयीन युवकाची हत्या; ‘खून का बदला खून’ प्रकरणाचा उलगडा !

नाशिकच्या कामटवाडे परिसरात 17 वर्षीय करण चौरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्या डोक्यात दगड व फर्शी घालून हा हल्ला केला. पोलीस तपासात ही हत्या…

राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक – टोलमाफी, पीकविमा, शिष्यवृत्ती, EV धोरणासह 11 महत्त्वाचे निर्णय जाहीर !

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. एकूण 11 ठोस निर्णय जाहीर करण्यात आले, जे राज्याच्या विकासाचा वेग वाढवतील…

पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बायसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी, एक वरिष्ठ…

काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

२७ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात एक गंभीर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक आणि सुरक्षादलांचे जवान जखमी झाले आणि काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने…

Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या नेत्यांकडून…

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात काही दहशतवाद्यांनी फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक गोळीबार करत भीषण हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले…

पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण चिघळलेले असतानाच आज पाकिस्तानवर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत विमानतळावर…

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

जम्मू-काश्मीरमधील सौंदर्यसंपन्न ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी निर्दयतेने नाव विचारत गोळीबार केला. या अमानवी कृत्यात २६ निरपराध नागरिकांना आपले…

POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे एक मोठे आणि चिंताजनक षड्यंत्र समोर आले आहे. या हल्ल्याची रूपरेषा पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मध्ये अगोदरच आखण्यात आली होती. विशेष म्हणजे या कटात…

You Missed

सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!
जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025
मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण