Latest Story
RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारश्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीवेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संतापपरभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीमुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवामहाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हमालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

Main Story

Today Update

ठाकरे बंधूंची भेट: भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निश्चिंतपणाचे वक्तव्य

भाजपा नेते व वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वरळी येथे झालेल्या मराठी विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या २० वर्षांनंतर झालेल्या ऐतिहासिक भेटीवर आपले मत व्यक्त केले आहे.…

रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची मुंबई-जॉर्डन थेट विमानसेवा सुरू; आठवड्यातून चार फेऱ्या

मुंबई विमानसेवा, रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्स, जॉर्डन थेट फ्लाइट, Queen Alia Airport, Petra Jordan, India Jordan Flights, New International Flight Indiaभारत-जॉर्डनमधील पर्यटन व व्यापार वाढीस चालना; प्रवास होणार अधिक सोयीस्कर मुंबई…

पुणे महापालिका निवडणूक : बहुसदस्यीय प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले; ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध

मुंबईसारखाच एक सदस्यीय प्रभाग पुण्यातही असावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुण्यात चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याच्या निर्णयावर ठाकरे गट आणि काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध…

जालना जिल्ह्यात हृदयद्रावक घटना : शेतीकाम करताना वडील आणि दोन चिमुकल्यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू

जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पावसाने सध्या दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी शेतात गेलेल्या एका शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला…

सोशल मीडियासाठी जीव धोक्यात! अहमदनगरमध्ये रील शूट करताना तरुणाला बसली प्रत्यक्ष फाशी

अहमदनगर डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणी काय करेल, हे सांगता येणं अशक्य झालंय. लाईक्स, फॉलोअर्स आणि कमेंट्सच्या हव्यासात अनेकजण धोकादायक स्टंट्स करताना दिसत आहेत. मात्र, अशाच एका स्टंटने…

“राज-उद्धव-शिंदे यांनी एकत्र यावं, हीच खरी शिवसेना” – गजानन कीर्तीकर यांचा मोठा संदेश, भाजपवरही निशाणा

शिवसेनेच्या एकसंघतेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आणि शिंदे गटातील शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी…

अंधेरीत ड्रग्स माफियांकडून थरारक पाठलाग, ४ जणांना गाडीने उडवलं – दया नायक घटनास्थळी उपस्थित

अंधेरीच्या म्हात्रे मैदानाजवळ आज सकाळी मुंबईत एक मोठी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ड्रग्स माफियांचा पाठलाग करत असताना आरोपींनी भरधाव वेगाने गाडी चालवून चार नागरिकांना उडवल्याची गंभीर घटना घडली…

ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगू लागली आहे – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार का? या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे, कारण खुद्द उद्धव…

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन वसई (पालघर) | 5 जून 2025 – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, पालघर जिल्हा व…

सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

महाराष्ट्रासह देशभरात ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा वापर करून तरुणांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुली आहेत असे सांगून अनेक इच्छुक…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!