२०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू

राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा Pattern लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत…

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !

शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही…

शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत…

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार: मारुती घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

लातूर:जळकोट-कुणकी शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्तिमत्त्व नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो. अशा शिक्षकाच्या भूमिकेला समर्पित असलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मारुती रणुबाई नागोराव घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव…

सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी प्रारंभ: भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा

1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय शिक्षण क्षेत्रात स्त्री शिक्षणाच्या प्रवासाची ही सुरुवात होती. सामाजिक प्रतिकूलतेवर मात त्या…

PM विद्यालक्ष्मी योजना: आर्थिक सहाय्याने विद्यार्थी होणार शैक्षणिक क्षेत्रात सक्षम

नवी दिल्ली: PM विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी ‘PM विद्यालक्ष्मी योजना’ सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडले जाणारे विद्यार्थी आता…

You Missed

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला
महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…
Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू
असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना