तर लोकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; खारफुटीच्या ऱ्हासावर मुंबई उच्च न्यायालयाची अतिशय गंभीर चिंता!
मुंबई: “मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील खारफुटीच्या जंगलांचे (Mangroves) प्रमाण सातत्याने कमी होत चालले आहे. जर हे हरित आच्छादन असेच कमी होत राहिले, तर तो दिवस आता दूर नाही जेव्हा लोकांना…









