२ डिसेंबर रोजी २ लाखांपेक्षा जास्त मतदारांसाठी ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान — निकाल ३ डिसेंबरला!”

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोठ्या प्रमाणावर मतदानाची वेळ जवळ आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ने जाहीर केले आहे की राज्यातील ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे…

सर्वोच्च न्यायालयाचे नाव घेऊन वाढवण बंदर प्रकरणात मुख्यमंत्री खोटा प्रचार करीत आहेत — NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल

मुंबई, ३१ ऑक्टोबर: वाढवण बंदर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या दाव्यांवर नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) ने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे नाव…

जळकोट;दीपावली निमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन

दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दगडोजीराव पाटील नर्सिंग कॉलेज, जळकोट येथे दीपावली निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराव चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे…

वरंध निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना; उद्धव ठाकरे गटाची पूर्वा सुर्वे रिंगणात

महाड (प्रतिनिधी : रामदास चव्हाण)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना संधी मिळाली, तर काहींच्या आशा धुळीस…

चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रोकड, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त – गोपाळगंज पोलिसांची सायबर फसवणुकीवर मोठी कारवाई

गोपाळगंज (बिहार) :सायबर फसवणुकीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत बिहार पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित अनेक साहित्य जप्त केले आहे.…

‘ इंग्रजों के जमाने के जेलर हैं’चा आवाज कायमचा थांबला — दिग्गज अभिनेता असरानी यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि विनोदी अभिनयाचे बादशहा गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४व्या वर्षी मुंबईत निधन झाले. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणारे, रडवणारे आणि विचार करायला लावणारे…

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे…

बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला…

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार…

“सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

सिनेमा आणि शेती — दिसायला दोन वेगवेगळे जग, पण दोघांचा आत्मा एकच आहे… मेहनत, जोखीम आणि आशा. शेतकरी पिकाची पेरणी करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, पाऊस, वादळ, कर्ज आणि बाजारभाव यांचा…

You Missed

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम
नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू
अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत
समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध
जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण
माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार
मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?