भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य तयारीला वेग; संरक्षण मंत्रालय आणि गृहमंत्रालयाची महत्त्वपूर्ण पावले
नवी दिल्ली | भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच भारत सरकारने युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालयाच्या वतीने तीनही सैन्यदल प्रमुखांना पुढील…










