भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आयोजित बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाड तालुक्यातील भिवघर शाळेचे मुख्याध्यापक व बी.एल.ओ.  रुपेश राजू पार्टे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. दि. ३…

“महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात संमत झालेल्या “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधात आज महाविकास आघाडीने ठाम भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल आणि…

मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

मालाड (प.) | प्रतिनिधीमढ बीचवर शनिवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या १७ वर्षीय तन्मय विपुल तालुकदार या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी वटार गल्ली परिसरात आढळून आला. मात्र मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी कुटुंबाकडून…

अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा

मालाड, मुंबई मालवणीतील अंबोजवाडी परिसरात मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन समाजासाठी राखून ठेवलेल्या पाच एकर जागेवर अद्यापही स्मशानभूमी आणि दफनभूमीचा विकास झाला नाही. २०१८ साली ही जागा महापालिकेला अग्रिम ताब्यात देण्यात…

मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

मुंबईतील नामांकित शाळेतील ४० वर्षीय इंग्रजी शिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात…

ठाकरे बंधूंची भेट: भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निश्चिंतपणाचे वक्तव्य

भाजपा नेते व वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वरळी येथे झालेल्या मराठी विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या २० वर्षांनंतर झालेल्या ऐतिहासिक भेटीवर आपले मत व्यक्त केले आहे.…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!