महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2025महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या…

वरंध निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना; उद्धव ठाकरे गटाची पूर्वा सुर्वे रिंगणात

महाड (प्रतिनिधी : रामदास चव्हाण)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना संधी मिळाली, तर काहींच्या आशा धुळीस…

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे…

बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला…

31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या:सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकार, निवडणूक आयोगाला आदेश.

महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले…

अरुण गवळीला जामीन

कुख्यात गुंड अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर झाला आहे. . तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप…

भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका करतानाही दिसतात. मात्र…

जगदीप धनखड आहेत कुठे?

मुंबई- सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे जगदीप धनखड आहेत कुठे? देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड २१ जुलैला तब्येतीचं कारण देत अचानक पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित…

‘मातोश्री’वर बंधूप्रेम

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होतेय. कुणी या साहेबांसोबत जातंय तर कुणी त्या साहेबांसोबत. त्यामुळे आज अमुक अमुक पक्षासोबत असलेला नेता किंवा पदाधिकारी उद्या कोणत्या पक्षात असेल…

केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय. आता पुन्हा एकदा केतकीने मराठी-हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय. केतकीने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठीला अभिजात दर्जा हवाच…

You Missed

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!
गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश
पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News
दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द