मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मनोरी-गोराई समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला आणि उभारणीला स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बोरीवली येथील आर-मध्य…

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

आज मुंबई मंत्रालयात महाराष्ट्र राज्य पशुपालक संघटना आणि महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना यांची पशुसंवर्धन विभाग आणि ऊर्जा विभागाचे सचिव यांच्यासोबत अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. ही बैठक संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील…

१ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

१ सप्टेंबर उजाडलाय आणि या नवीन महिन्याची सुरुवात झाली असून आजपासून देशात अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे. विशेषतः मुंबईकरांवर तर…

कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.…

तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात धडक कारवाईचा सपाटाच लावला आहे. छोट्या हॉटेलपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत, तसेच दुकानापासून ते मंत्रालयपर्यंत तर,कोर्टापासून ते अगदी पानटपरीपर्यंत सर्वच ठिकाणी धडाधड धाडी टाकत तुकाराम मुंढेंच्या FDA…

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघात घडला आहे.छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा…

तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

नाशिकमील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे.त्याने भक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण करुन त्यांच्या अत्याचार केले. त्याबाबतचे अशोक खरातचे अनेक व्हिडीओ समोरही आले.त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली.…

पोईसर जिमखान्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; गुणवंत युवा खेळाडूंचा गौरव

पोईसर जिमखाना येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि युवकांनी शिक्षणासोबतच खेळामध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम…

एव्हरेस्ट आणि लालजी गोढू हिंगाच्या विक्रीवर FSSAI चे तात्काळ बंदीचे आदेश; निकृष्ट दर्जा आणि चुकीचे लेबलिंग

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजे FSSAIने एव्हरेस्ट हिंग आणि लालजी गोढू हिंगच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी एव्हरेस्ट आणि लालजी…

मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम उपनगरांमध्ये पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे SIR प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम उपनगरातील १५ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण ४५ लाख ७२ हजार ३७८…

You Missed

UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब
हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी
रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह
लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ
हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार
मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना
“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर
सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी