महत्त्वाची अपडेट!अख्ख्या देशाचं लक्ष लागलेली CJP व केंद्रसरकारची निर्णायक बैठक अखेर सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम, निर्णय काय होणार?
दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळतायत. अखेर या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आता…
सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे; पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, नक्की काय घडलं?
नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातील युवा वर्ग आक्रमक झाला असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहेत. हे आंदोलन आता फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न राहता त्याचे पडसाद देशभर…
जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने मांडली रोखठोक भूमिका; म्हणाला,’माझे बाबापण प्रोफेसर….’
नीट पेपर लीकमुळे देशभरातली विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात देशव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. या हे आंदोलन आता फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न राहता त्याचे पडसाद देशभर पसरले आहेत. गेल्या अनेक…
अखेर ‘त्या’ व्हिडीओची दखल; महिला आंदोलकाला कानशिलात मारणं महागात; पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्यावरून थेट उचलबांगडी
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिला आंदोलकाच्या कानशिलात लगावली होती. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेची दखल घेण्यात आली…
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलं, आता वकिलांचाही पाठिंबा, पण सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार
NEET पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, थेट सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी संविधानाची प्रस्तावना…
25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा
#CJPProtest #SonamWangchuk शेतकरी आंदोलन असो, मराठा आरक्षण आंदोलन असो किंवा आज दिल्लीमध्ये सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन असो; प्रत्येक आंदोलनावेळी सरकारची भूमिका नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यापेक्षा रस्ते बंद करणे, मोठ्या प्रमाणावर…
महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम
दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.या आंदोलनाचे पडसाद हे आता मुंबईतही दिसून येत आहेत. मुंबईत 23 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी…
कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?
कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन जास्तच चिघळल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे.पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावल्याचही म्हटलं जात…
पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय
जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैष्णोदेवी आणि अमरनाथ या दोन्ही यात्रांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हवामान अनुकूल होईपर्यंत…
दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?
दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.कॉकरोच जनता पार्टीने आज २० जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र दिल्ली…



















