नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी
नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी…
तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस
अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू आहे.अन्न आणि औषध विभागाच्या धडक कारवाईमुळे सध्या फूड विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अस्वच्छ…
भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, अनेकजण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठी दुर्घटना घडली आहे. नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान कोसळली आहे. या दुर्घटनेत 9…
चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट
सर्वजण ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहतायत तो म्हणजे गणेशोत्सव.सर्वजण आपापल्या घरी बाप्पााच्या आगमनासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.एवढंच नाही तर, गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. कारण गणेशोत्सवाला लाखो चाकरमानी आपापल्या…
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च नाही तर समाजकल्याण; 60 विद्यार्थ्यांना जेवणाची ताट ,शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप
आजच्या काळात वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार किंवा अनावश्यक खर्चात साजरा करण्याची प्रथा असताना, ‘निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांनी मात्र पुन्हा एकदा समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या महाराष्ट्र…
कार्यकर्ता ते उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपद! अॅड. विक्रम कपूर यांचा यशस्वी राजकीय आणि सामाजिक प्रवास, कार्याचा काँग्रेसकडून सन्मान
काँग्रेसचे एक निष्ठावान,अभ्यासू आणि कार्यतत्पर कार्यकर्ते अशी ओळख असणारे अॅड. विक्रम कपूर यांची उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोणतीही भक्कम राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ…
अभिजीत दिपके लवकरच लग्नबंधनात अडकणार? आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या दोन वर्षांपासून त्याचे …
कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील मोठ्या आंदोलनामुळे देशभरात काय पडसाद उमटले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नक्कीच नाही. CJP च्या कार्यकर्त्यांनी अखेर या आंदोलनाला मोठे यश मिळवून दाखवलं. शेवटपर्यंत कॉकरोच जनता…
डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट
डोंबिवलीतील वाहतुकीबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या तर नित्याचीच झाली आहे. सोबतच भरधाव वेगात चालणारी रिक्षा असो, कार असो किंवा बाईक. रस्त्यावर वेग मात्र सारखाच असतो. यामुळे एक…
कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेपासून ते काम करण्यास दिरंगाई करण्यापर्यंत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत.पण जेव्हा प्रशासनाचा दणका बसतो तेव्हा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. लातूर येथील जिल्हा परिषदेत कर्मचारी…
मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप
राज्यातील अनेक गावात आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी नेहमीच फरफट होते. म्हणजे माणूस गेल्याचं दु:खापेक्षा मरणानंतरही त्याला कष्ट पडावे या विचारानेच ग्रामस्थांचा संताप होतो. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी किंवा शेड…



















