Latest Story
RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारश्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीवेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संतापपरभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीमुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवामहाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हमालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

Main Story

Today Update

बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला…

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार…

“सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

सिनेमा आणि शेती — दिसायला दोन वेगवेगळे जग, पण दोघांचा आत्मा एकच आहे… मेहनत, जोखीम आणि आशा. शेतकरी पिकाची पेरणी करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, पाऊस, वादळ, कर्ज आणि बाजारभाव यांचा…

खराब रस्त्यामुळे अपघात; मृत्यू झाल्यास ६ लाख भरपाई — ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे आणि खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची दखल न घेणाऱ्या नागरी संस्थांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचे जीव जात असताना आणि अनेकांना गंभीर…

मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; निलंबनाची कारवाई

मुंबई:मालवणी पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ १८ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे…

मत्स्य विभागात ‘डिझेल घोटाळा’ आणि ‘बेकायदा मासेमारी’चे रॅकेट? वरिष्ठ अधिकारीही रडारवर!-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या फिशरमन काँग्रेसचा खळबळजनक आरोप

मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसने राज्यातील मत्स्य विभागात बेकायदा पर्ससीन-एलईडी मासेमारी, शासनाच्या अनुदानित डिझेलचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, आणि अधिकाऱ्यांचा गंभीर भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.…

मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

सूर्याचे अंडी – जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा

आंबा म्हणजे भारताचे आवडते फळ, पण जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये जाते. हा म्हणजे मियाझाकी आंबा, ज्याला जपानमध्ये “तायो नो तमागो” म्हणजेच “सूर्याचे अंडी” म्हणून ओळखले जाते.…

ॲड. दिपक सोनावणे राज्य शासनास निवेदन:‘लाडकी बहीण’ योजनेत विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी KYC प्रक्रिया सुलभ करा

मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ हजारो गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी KYC प्रक्रियेतील जाचक अटी सुलभ कराव्यात, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिपक सोनावणे यांनी केली आहे. त्यांनी…

CRA कायदा विषयक कार्यशाळा मढ,मालाड येथे उद्यापासून सुरू

मुंबई / प्रतिनिधी: नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) यांच्या संयुक्त विद्यमाने “कोस्टल राईट अ‍ॅक्ट (CRA)” या कायद्यानुसार मच्छिमार समुदायाच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन दिवसीय…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!