Latest Story
RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारश्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीवेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संतापपरभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीमुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवामहाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हमालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

Main Story

Today Update

दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ गाडीत मोठा स्फोट; आठ जणांचा जागीच मृत्यू!,राजधानीत हाय अलर्ट Delhi Blast Latest Update

नवी दिल्ली :Delhi Blast Latest Update लाल किल्ल्याजवळील परिसर आज सकाळी एका भीषण स्फोटाने हादरला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या शेजारी उभी असलेली एक कार अचानक उडाली, ज्यात आठ जणांचा जागीच…

“ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली…” — आजचा कटू आरसा

अमोल भालेराव, मुख्य संपादक – जागृत महाराष्ट्र  “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली,  ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,  मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…!  कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन…

गावाचा विकास करायचा असेल तर — जागृत व्हा!या प्रकारच्या उमेदवारांपासून सावध राहा .

“गावाच्या विकासासाठी योग्य नेतृत्व, पारदर्शक कामकाज आणि जबाबदार सदस्य निवडा!” गावाचा विकास हा निवडणुकीनंतर ठरतो — पण तो चुकीच्या उमेदवारांमुळे थांबतो. म्हणून प्रत्येक मतदाराने खालील बाबींची कायदेशीर व सामाजिक जाणीव…

२ डिसेंबर रोजी २ लाखांपेक्षा जास्त मतदारांसाठी ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान — निकाल ३ डिसेंबरला!”

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोठ्या प्रमाणावर मतदानाची वेळ जवळ आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ने जाहीर केले आहे की राज्यातील ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे…

सर्वोच्च न्यायालयाचे नाव घेऊन वाढवण बंदर प्रकरणात मुख्यमंत्री खोटा प्रचार करीत आहेत — NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल

मुंबई, ३१ ऑक्टोबर: वाढवण बंदर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या दाव्यांवर नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) ने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे नाव…

जळकोट;दीपावली निमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन

दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दगडोजीराव पाटील नर्सिंग कॉलेज, जळकोट येथे दीपावली निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराव चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे…

वरंध निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना; उद्धव ठाकरे गटाची पूर्वा सुर्वे रिंगणात

महाड (प्रतिनिधी : रामदास चव्हाण)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना संधी मिळाली, तर काहींच्या आशा धुळीस…

चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रोकड, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त – गोपाळगंज पोलिसांची सायबर फसवणुकीवर मोठी कारवाई

गोपाळगंज (बिहार) :सायबर फसवणुकीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत बिहार पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित अनेक साहित्य जप्त केले आहे.…

‘ इंग्रजों के जमाने के जेलर हैं’चा आवाज कायमचा थांबला — दिग्गज अभिनेता असरानी यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि विनोदी अभिनयाचे बादशहा गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४व्या वर्षी मुंबईत निधन झाले. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणारे, रडवणारे आणि विचार करायला लावणारे…

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!