Latest Story
RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारश्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीवेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संतापपरभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीमुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवामहाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हमालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

Main Story

Today Update

विश्वविक्रम रचण्याची शर्यत

मुंबई-आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यातच यंदा विक्रमांच्या शर्यतीलाच उधाण आलं आहे. घाटकोपरमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचना विश्वविक्रम केला आहे. मात्र जय जवान…

कबुतरखान्याचा वाद चिघळला :

कबुतरखान्याचा वाद अधिकच चिघळताना दिसतोय.जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन केलं. मात्र, गोवर्धन देशमुख यांनी दादर कबुतरखान्याच्या परिसरात पाऊल ठेवताच पोलिसांच्या एका…

जगदीप धनखड आहेत कुठे?

मुंबई- सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे जगदीप धनखड आहेत कुठे? देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड २१ जुलैला तब्येतीचं कारण देत अचानक पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित…

नारळी पौर्णिमा:

नवी मुंबई :    सन.. आयलाय.. गो.. आयलाय. गो नारली पूनवंचा.. मन आनंद माव ना.. कोल्यांच्या दुनियेला…या गाण्याचा ताल धरीत अवधा मुंबई रायगड आणि पालघर पूर्ण कोळीवाडा आज सजला आहे…

डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

डोंबिवली- श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी ६७५ समाधी सोहळा डोंबिवलीत गणपती मंदिर इथे सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात नामदेव महाराजांच्या पूजेने करण्यात आली. डोंबिवली च्या…

रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची चर्चा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार…

‘मातोश्री’वर बंधूप्रेम

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होतेय. कुणी या साहेबांसोबत जातंय तर कुणी त्या साहेबांसोबत. त्यामुळे आज अमुक अमुक पक्षासोबत असलेला नेता किंवा पदाधिकारी उद्या कोणत्या पक्षात असेल…

केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय. आता पुन्हा एकदा केतकीने मराठी-हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय. केतकीने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठीला अभिजात दर्जा हवाच…

गुन्हा मागे, भाजपात एंट्री

मुंबई- ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे येत्या रविवारी नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गुन्हे मागे घेताच मामा राजवाडे आणि सुनील बागुल…

उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

मुंबई – मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करताच न्यायव्यवस्थेवर विश्वास उडाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या. मात्र त्वरित राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!