Latest Story
RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारश्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीवेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संतापपरभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीमुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवामहाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हमालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

Main Story

Today Update

गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?

पुणे शहरातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या २४ वर्षीय गौतम गायकवाड बेपत्ता झाल्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली होती. मुळचा साताऱ्याचा गौतम गायकवाड हा हैदराबादहून आपल्या मित्रांसमवेत सिंहगडावर फिरायला गेला होता. ‘लघुशंका…

भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका करतानाही दिसतात. मात्र…

गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

मुंबईत गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मुंबई नुसती गजबजलेली पाहायला मिळेल. मात्र याच गजबजलेल्या गर्दीवर पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 15…

गेवराईत हाकेंच्या गाडीवर दगडफेक

बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. गेवराईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दरम्यान या…

राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले.त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आनंदले. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज…

शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाऊनशीप शाळेचं खासगीकरण करण्यात आलं. शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस, पालक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला. बिल्डर मि त्रांसाठी मनपा शाळा एका पाठोपाठ एक बंद…

लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आहे. लालबागच्या राजाचा प्रवेशद्वारही सजलाय. लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारावर भलामोठा हत्तीचा देखावा उभारण्यात आलाय. महादेवी हत्तीणीचा मुद्दा राज्यात तापला असतानाच हा हत्तीचा भव्यदिव्य देखावा साकारण्यात आलाय. खरंतर…

कोकणवासीयांचे हाल संपेना

गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. रस्त्याचं काम अनेक ठिकाणी रखडलंय. नागोठणे, कोलाड, गडप, लोणेरे, चिपळूण, बावनदी संगमेश्वर निवळी, हातखंबा, पाली आणि लांजा इथले पूल अजूनही अपूर्ण आहेत. माणगाव, इंदापूर…

दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेजमध्ये भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता ७.५ इतकी मोजली. हा भूकंपड्रेक पॅसेजमध्ये १० किमी खोलीवर…

अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभाग प्रमुख व माजी रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी “आरती संग्रह” तयार करण्यात आला असून त्याचे प्रकाशन शिवसेना नेते, आमदार व युवासेनाप्रमुख आदित्य…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!