Latest Story
RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारश्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीवेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संतापपरभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीमुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवामहाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हमालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

Main Story

Today Update

राजगढची मंजू रोज 60-70 रोट्या खाते..

राजगढ जिल्ह्यातील नेवज गावातील 28 वर्षांच्या मंजू सौंधिया यांच्या आयुष्यातील एक विचित्र व तणावदायक घटना सामाजिक व वैद्यकीय चर्चेचा विषय बनली आहे. सुमारे तीन वर्षांपासून, मंजू रोज सुमारे 60 ते…

मुंबईत वाहतुकीला दिलासा : वर्सोवा-बांद्रा सी लिंक लवकरच सुरु..

मुंबईच्या पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा ठरणारा वर्सोवा-बांद्रा सी लिंक लवकरच सुरू होणार असून, या मार्गामुळे वर्सोवा ते बांद्रा हा प्रवास केवळ दहा ते पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या हा…

लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.

मुंबई : लालबागच्या राजाची मूर्ती अखेर तराफ्यावर चढवण्याचं मोठं यश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आलं आहे. समुद्राला आता ओहटी आली आहे. भरतीचं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची ट्रॉली जागेवरुन हलली. यानंतर…

पुण्यात गणेश विसर्जनात हळहळ! चाकण परिसरात चार युवक पाण्यात बुडाले; दोन मृत, दोन बेपत्ता

पिंपरी-चिंचवड : पुण्यात गणेश विसर्जनाच्या उत्सवाला हळहळ लावणारी घटना घडली आहे. चाकण परिसरातील वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव आणि बिरदवडी येथे विसर्जनाच्या वेळी चार युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

अदानी पॉवर, भूतानच्या ड्रुक ग्रीन यांच्यात करार,यात सरकारचा हस्तक्षेप विरोधकांची टीका…

भूतानमधील ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन आणि भारतातील अदानी पॉवर यांच्यात नुकताच ऊर्जा क्षेत्रातील मोठा करार झाला आहे. या करारानुसार अदानी पॉवर भूतानातील जलविद्युत प्रकल्पांत गुंतवणूक करून भारतात वीज पुरवठा करणार…

मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पुनर्उच्चारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या उपोषणामुळे हा मुद्दा एकदाच राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा वेळी, राज्य सरकार कोणत्या…

बीडमधून धक्कादायक घटना 🚨 मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी — परिसरात हळहळ

बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरात असंतोष व्यक्त होत असतानाच बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरत खरसाडे या तरुणाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले आहे.…

अक्सा बीचवर अल्पवयीन मुलाचा जीव जीवरक्षकाने वाचवला

मुंबई, मालाड (मालवणी) : अक्सा समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी फिरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जीव वाचवण्यात जीवरक्षकाने तत्परता दाखवली. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम (वय १२, रा. आझमी नगर, गेट क्रमांक…

आधी धिंड, मग हत्या

पोटच्या पोरीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात उघडकीस आला होता. आता या प्रकरणात सोशल मीडियात खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक व्हिडिओत हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्येपूर्वी गावातून…

अरुण गवळीला जामीन

कुख्यात गुंड अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर झाला आहे. . तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप…

You Missed

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!
लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?
रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!